पँथर……

संघर्ष काय आसतो, संघर्षातून वाटचाल करीत आसताना स्वाभीमानाच्या, लढयामध्ये,स्वतःला वाहुन जाणारा,रस्त्यावरच्या संघर्षात मरणं जरी आले तरी त्या मरणाला न घाबरता न डगमगता सामोरी जाणारा,बहुजनांच्या न्याय हक्कासाठी मरणं पत्कारणार, समाजासाठी जेल भोगणारा, उन, वारा, पाऊस, न म्हणता पायाला भिंगरी बांधुन दलित, वंचित, शोषित पिडितांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्राभर आज गेली चार वर्षापासुन संपुर्ण महाराष्ट्र पिजुंन काढणारा हा महाराष्ट्राचा खरा बुलंद आवाज आहे बहुजनांच्या अठरापगड जातीसाठी लढा लढत आसताना,उपाशी पोटी झुंज देणारा पोटतिडकीने समाजासाठी, प्रशासनला, धारेवर धरणारा, आरे ला कारे म्हणण्याची धमक फक्त पँथर मध्ये आहे.जातीवाद हा आजार कोरोनापेक्षा भंयानक मोठा रोग पसरलेला आहे, या रोगाला कायमचं कसं मुक्त कराता येईल.जातीयेतेच्या विळख्यातुन बाहेर काढण्याचा एक मोठा व्यापक लढा ऑल इंडिया पँथर सेना ताकतीने लढत आहे.!
आज लढलो तर उदया जिंवत राहु आज नाही लढलो तर उदया परत एकदा गुलामीच्या वाटेवर आल्याशिवाय राहणार नाही. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दिपकजी केदार साहेब हे आपल्यासाठी लढत आहेत. स्वाभीमानाची झुंज देत आहेत,संघर्षातून पेटंलेला या वादळासोबत चला आणि ताकतीने साथ दया, पुन्हा असा नेता महाराष्ट्रात होणं शक्य नाही.जीव गेला तरी चालेल पण आदरणीय दिपकजी केदार साहेब यांना जपा …!
All india panther sena
-कुणालभैय्या इंगळेजिल्हाध्यक्ष,ऑल इंडिया पँथर सेना