Uncategorizedचळवळ

राजस्थान दलित हत्याकांड झालं तुम्ही मुंबईत काय करता दिपक केदार यांचा गृहमंत्री अमित शहा ना सवाल!

मुंबई : भारताचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत लालबाग राजा गणपतीच्या आरतीसाठी येत आहेत. त्यांच्या दौऱ्याची जयत तयारी सुरू आहे. त्यांचं भोजन, त्यांचं पुढील बीएमसी निवडणुकीचे नियोजन यासाठी दौरा आहे.

या दौऱ्याचा धर्मसत्तेचा दौरा म्हणत ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत. नऊ वर्षाच्या दलित चिमुरड्याला मटक्यातल पाणी पिल्ल म्हणून त्यांचं हत्याकांड केलं, जागतिक स्तरावर आंदोलन झाले पण हे गृहमंत्री बोलले नाहीत. वाटलं होत पीडितांच्या घरी जातील अन् मग मुंबईला येतील पण यांना धर्मसत्ता महत्वाची आहे त्यामुळे हे असंवेदनशील आहेत त्यांचा आम्ही धिक्कार करतो. त्यांनी आधी राजस्थान गेले पाहिजे होते ते मुंबईत आले त्यांचा दौरा धर्मसत्तेचा दौरा आहे जनतेचा नाही अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!