माझ्या मते तरी एका नव्या पँथंरचा उगम झाला – जवाहरलाल भगूरे

चळवळीत असतांना पक्षाच्या किंवा जातीच्या मानसानं पेक्षा सम विचारी मानसांना जास्त महत्व द्यावं असं मला तरि वाटतं.
त्यातलचं एक निर्भिड, वैचारिक, दमदार व अति सर्वंसामान्य कुटुबांतील मी अगदि जवळुन बघीतलेलं व्यक्तिमत्व म्हनजे माझे चळवळीतील जिवलग मित्र तथा माझे भाऊ.
Deepak Kedar
खैरलांजी असो खेर्डा असो, शिर्डी, असो कि नगर मधील किंवा महाराष्ट्रातील जातीयवादी हत्याकांड, किंवा भिमाकोरेगाव याचे परिनाम मी अगदि जवळुन बघीतलेले आहेत.
असे अनेक जातीयवादि हल्ले व जातीयवादाच्या बळी पडलेल्या बऱ्याचस्या घटना कधी व कुठे घडल्यात हे कधी कधी माहीतही पडत नव्हतं.
परंतु अलिकडच्या काळात माझ्या मते तरी एका नव्या पँथंरचा उगम झाला.
ज्याच्या मुळे प्रत्येक घटना कुठे घडली, कुनासोबत घडली हे त्वरित कळायला लागलं.
महाराष्ट्रात कुठेही जातीय अन्याय, अत्याचार झाला की हा पँथंर ताबडतोब त्याची दखल घेवुन त्यावरती आवाज उचलुन संबधीत पीडीतांना धीर व न्याय मिळवुन देन्या साठी त्या ठिकानी पोहचतो.
जेव्हा की हे काम आपल्यातील सत्ताधारी नेत्याचं आहे.
परंतु कुठलीही सत्ता नसतांना फक्त हिमतीच्या जोरावर हे करने अभिमानास्पदचं.
कारन करोडोच्या फायली बनवुन गाड्यात फिरनारे कधी असल्या पीडीतांनं साठी धावुन गेल्याचं बघीतलं नाही व ऐकलंही नाही.
बाकी घरावर तुळशीपत्र ठेवुन चळवळ चालत नसते हे विशेष.
समाजासाठी सर्वं तोपरि त्याग करनाऱ्या
पँथंरदिपककेदार
यांना #वाढदिवसा निमित्त खुपखुप मंगलमय शुभेच्छा.
भाऊ आपनास उंदड आयुष्य लाभो ही मंगलमय कामना.
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
शुभेच्छुक – जवाहरलाल भगुरे, औरंगाबाद.