चळवळ

#कोल्हापूर दिशा हत्याकांडाचा उद्रेक ऑल इंडिया पँथर सेनेचा रास्तारोको

कोल्हापूर दिपक भाई केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना यांच्या आदेशाने हिंगोली जिल्ह्यातील महळशी गावामध्ये झालेल्या दलित दीक्षा नावाच्या मुलीच्या हत्याकांडाच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी पोलीस स्टेशनच्या समोर आज ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय चरणदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनत बोलताना जिल्हाध्यक्ष असे म्हणाले की महाराष्ट्रा मधला दलितांवरचा होणारा अन्याय अत्याचार जर गृहमंत्र्यांना गृहखात्याला थांबवता येत नसेल तर त्यांनी तस आम्हाला लेखी द्यावे कारण आम्ही आमच्या समाजाच, आमच्या आया, बहिणीचं रक्षण करण्यासाठी समर्थ आहोत. मग ते कोणत्या पद्धतीने करायचं आणि कशा पद्धतीने करायचं हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे आज संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी अतिशय निंदनीय व संताप जनक घटना या हिंगोली जिल्ह्यांमध्ये घडलेली असताना देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा न्यूज चॅनेल च्या माध्यमातून टीव्ही माध्यमातून या ठिकाणी या घटनेचा साधा उल्लेख कुठे केलेला मला दिसत नाही. मग लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला मीडिया हा विकला गेला आहे काय, हा इथल्या सत्ताधाऱ्यांचा इथल्या मनुवाद्यांचा दलाल आहे काय, हा प्रश्न आमच्या समोर येतो उभा राहतो. आणि म्हणून या सोशल मीडियाच्या नादाला न लागता या माध्यमांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्रात नव्हेत संपूर्ण देशांमध्ये होत असलेल्या दलितांनी अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेने पॅंथरनामा हा स्वतंत्र मीडिया स्थापन केला आहे या पॅंथरनामाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या अन्य अत्याचाराच्या बातम्या व्हिडिओ या पॅंथरनामाच्या माध्यमातून या सरकार समोर आणले जाईल आणि प्रत्येक अन्याय अत्याचाराला वाचा फोडली जाईल हिंगोली जिल्ह्यांमध्ये झालेल्या दीक्षा नावाच्या मुलीच्या हत्याकांडातील आरोपींना अटक झाली आहे त्यांना थोड्या दिवसात जमीन देखील होईल त्यांना जर जामीन झाला तर हे असले जातीयतेचे कॅन्सर झालेले कुत्री परत कोणत्यातरी गरीब वंचित दलित घटकातील मुलींचा चावा घेतल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे आमची शासनाला विनंती की सदर पुण्यातील आरोपींना फाशीची शिक्षा कशी होईल यासाठी हे प्रकरण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हातामध्ये देऊन त्याची सीबीआय चौकशी व्हावी आणि सदर आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तरच या महाराष्ट्रातील हे दलित अन्याय अत्याचार थांबणार आहेत अन्यथा या अन्याय अत्याचाराचा आकडा हा वाढतच राहणार आहे आणि जर हे असं होत राहील तर ऑल इंडिया पॅंथर सेना अशा ह लोकांना असे जातीयतेचा कॅन्सर झालेल्या मानसिकतेच्या कुत्र्यांना भर चौकामध्ये नागडे करून बांधून मारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुमचे शासनाला विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाचे सीबीआय चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि आमच्या दीक्षा नावाच्या बहिणीला व तिच्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष चरणदास कांबळे, व ईतर सहकारी मित्र उपस्थित होते

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!