राष्ट्रीय

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणून फिरवले जाणारे हे विधान बनावट, काल्पनिक नी खोटे आहे – हरी नरके

बाबासाहेबांनी असे कधीही म्हटलेले वा लिहिलेले नाही. बाबासाहेबांच्या लेखन आणि भाषणे खंड १ते २२ मध्ये हे विधान नाही. अशी विधाने देताना त्याचे संदर्भ, (पुस्तकाचे नाव, पृष्ठ क्रमांक द्यायचे असतात.) ते इथे दिलेले नाही.कारण हे कोटेशन बनावट आहे. बाबासाहेबांच्या नावे अशी फेक विधाने अफवा व कुजबुज गँगच्या आयटी सेलकडून सतत फिरवली जातात.यामागे बुद्धिभेद करण्याचे दुष्ट मानस असते.ही वृत्ती समताविरोधी आहे.


प्रा. हरी नरके, संपादक डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १७ ते २२ यांनी ट्विट च्या माध्यमातुन मनुवादी प्रवृत्तीची पोलखोल केली आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!