चळवळ
राष्ट्रपती भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिसत नाहीत हे निंदनीय!

राष्ट्रपती भवनात आदिवासी महिला आल्या पण कुठेच संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिसत नाहीत. महात्मा गांधी प्रामुख्याने सगळीकडे दिसतात. दलित, महिला आदिवासी राष्ट्रपती होते, त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातुन दिलेल्या आधिकरांचा मोठा वाटा आहे.
आदिवासी महिला राष्ट्रपती झाली यामागे फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीची ताकद आहे. परंतु त्याचा विसर पडला आहे का? असे मत ट्विट च्या माध्यमातुन ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी मांडले आहे!