चळवळ
गरीबांना अन्नदान लातूर मध्ये स्वाभिमानी संघर्ष दीन साजरा!

लातूर : आज 5 ऑगस्ट स्वाभिमानी पँथर दिवस
दलित, शोषित, वंचित, पीडित, मुस्लिम घटकांसाठी अहोरात्र लढा देणारे व पँथर नामदेव ढसाळ,राजा ढाले, ज.वि.पवार यांचा पँथर वारसा जपणारे ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दिपकभाई केदार यांच्या जन्मदिवसानिमित्त बेघर निवारण केंद्र उदगीर येथे भोजनदान करण्यात आले, कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया पँथर सेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रितम सुर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सतीश सदाफुले, तालुकाध्यक्ष दत्ता भाऊ कांबळे, युवक तालुकाध्यक्ष प्रदीप कांबळे, शिवाजी गायकवाड, महेश कांबळे, नवनाथ पायवडे सुशील मादळे,गोविंद सोळुंके, राज कांबळे या सर्व पँथरस॔ नी केला.